pm sarkari yojana​ शेतीला तार कुंपणासाठी मिळणार 90% अनुदान!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

pm sarkari yojana​ शासनाकडून शेतकऱ्यांना शेत रस्ता, वळणीवाट, यंत्रसामग्री तसेच बी बियाणे अशा विविध प्रकारच्या योजना आणि त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळते. तार कुंपण या नियंत्रण शेतकऱ्यांना शेतीच्या भोवताली शेतीला लोखंडे तारकोंपण जोडण्यासाठी अनुदान मिळते. तर या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहे. योजनेसाठी अनुदान किती मिळणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊया.

तार कुंपण करून घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेती व शेतातील पिकाचे संरक्षण करता यावे यासाठी शासनाकडून तारकुंपण अनुदान मिळते. या योजनेतून शासन शेती भोवताली काटेरी तार कुंपण होण्यासाठी जवळपास 90% अनुदान दिते. तार कुंपण योजना डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना काटेरी तार कुंपणासाठी 90% अनुदान देण्यात येते.

pm sarkari yojana​

👉आताच घ्या योजनेचा अर्ज👈

तार कुंपण योजना

pm sarkari yojana​ शेतीला तार कुंपण योजना ही डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प आहे.
योजनेचा ला भास्वरूप 2 क्विंटल तार आणि 30 एमएमचे खांब मिळणार आहे.
योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने सुरू आहे.

हे ही पाहा : मिळणार रु. 9600 पात्र विद्यार्थ्याना

नियम आणि अटी

तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे शेत अतिक्रमित नसावे.
अर्जदारांनी तारकुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती अन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे.
सदर जमिनीचा वापर पुढील 10 वर्षासाठी शेतीव्यतिरिक्त कोणतेही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांना समितीकडे सादर करायचा आहे. pm sarkari yojana​

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

पात्र शेतकरी

pm sarkari yojana​ तारकुंपण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये वन्य प्राण्यापासून शेती पिकाचे होत असलेले नुकसानी बाबत ठराव ग्राम परिस्थिती, विकास समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र स्वतः सादर करावा लागेल.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार व 30 खांब देण्यात येणार आहे.
यासाठी 90% अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
उर्वरही जे दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून भरायची आहे.

हे ही पाहा : महिन्याला कमवा 32 हजार!

शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या तार कुंपण विजेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती पिकाच जंगली जनावरापासून होणारे नुकसान थांबवावे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment