Kharif 2025 rain compensation खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित 17 जिल्ह्यांतील 11 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 774 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर.
Kharif 2025 rain compensation
जय शिवराय मित्रांनो! खरीप हंगाम 2025 मध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे लाखो एकर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन, तूर, उडीद, बाजरी, कापूस, ऊस आणि फळबागांसह अनेक पिके बाधित झाली आहेत.
👉 शासनाने या नुकसानीसाठी तातडीने 774 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
नुकसानाचे प्रमाण
- एकूण बाधित क्षेत्र – 42 लाख एकरांपेक्षा जास्त
- बाधित शेतकरी – 11 लाख 24 हजारांपेक्षा अधिक
- मंजूर नुकसान भरपाई – ₹774 कोटी 74 लाख
सर्वाधिक बाधित जिल्हा – नांदेड
- बाधित क्षेत्र – 6,48,533 हेक्टर
- बाधित शेतकरी – 7,74,313
- मंजूर नुकसान भरपाई – ₹553 कोटी 48 लाख 62 हजार

नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी क्लिक करा
इतर जिल्ह्यांतील नुकसान भरपाई
परभणी
- बाधित शेतकरी – 2,38,530
- नुकसान भरपाई – ₹128 कोटी 55 लाख 38 हजार Kharif 2025 rain compensation
सातारा व सांगली
- सातारा – 142 शेतकरी
- सांगली – 13,475 शेतकरी
- एकूण नुकसान भरपाई – ₹7 कोटी 48 लाख 61 हजार
धाराशीव, कोल्हापूर, सांगली
- जून 2025 – 427 शेतकरी
- नुकसान भरपाई – ₹88 लाख 96 हजार
कोल्हापूर (जुलै 2025)
- बाधित शेतकरी – 868
- नुकसान भरपाई – ₹59 लाख 94 हजार
अमरावती विभाग
- अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्हे Kharif 2025 rain compensation
- बाधित शेतकरी – 10,407
- नुकसान भरपाई – ₹10 कोटी 52 लाख
नागपूर विभाग
- नागपूर, वर्धा, चंद्रपूर
- बाधित शेतकरी – 24,841
- नुकसान भरपाई – ₹13 कोटी 56 लाख 59 हजार
या थकित कर्जदारांना मिळणार 50% व्याजमाफी, एकरकमी परतफेड योजना
हिंगोली
- बाधित शेतकरी – 395
- नुकसान भरपाई – ₹18 लाख 28 हजार
सोलापूर
- बाधित शेतकरी – 5,910
- नुकसान भरपाई – ₹59 कोटी 79 लाख 6 हजार
कोकण विभाग (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
- बाधित शेतकरी – 1,875
- नुकसान भरपाई – ₹37 लाख 40 हजार
नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रिया
- पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य
- KYC प्रक्रिया पूर्ण करून थेट खात्यावर रक्कम जमा होणार
- जिल्हानिहाय प्रस्तावानुसार टप्प्याटप्प्याने निधी वाटप Kharif 2025 rain compensation
अजून किती नुकसान भरपाई अपेक्षित?
- सध्यापर्यंत ₹774 कोटींची मदत मंजूर
- पुढील आकडेवारीनुसार अंदाजे ₹4,000 कोटींच्या पुढे रक्कम आवश्यक होऊ शकते
- विदर्भ, नाशिक, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर विभागात अजूनही पंचनामे सुरू
शेतकऱ्यांसाठी दिलासा, पण अजून मोठी मदत आवश्यक
Kharif 2025 rain compensation अतिवृष्टीमुळे 2025 च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मंजूर झाली असली तरी अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू आहेत. पुढील काही महिन्यांत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणखी मदत वितरित होण्याची शक्यता आहे.
पीक विमा योजना २०२५ – अतिवृष्टी नुकसान भरपाई, क्लेम प्रक्रिया आणि महत्वाची माहिती
👉 या ब्लॉगमध्ये सर्व ताज्या आकडेवारीसह माहिती दिली आहे.
👉 अधिकृत अपडेटसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग संकेतस्थळाला भेट द्यावी.