Ration Card Closed Maharashtra 2025 : “ई-केवायसी नसेल केली तर रेशन कार्ड कायमचं बंद! सरकारचा अंतिम इशारा – तुमचं नाव आहे का या यादीत?”
Ration Card Closed Maharashtra 31 जुलै 2025 ही शेवटची तारीख! ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होणार. शासनाचा इशारा, सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. महाराष्ट्रातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर …